
प्रतिलिपितथागत म्हटले की त्यांचा भिक्षू संघ डोळ्यासमोर उभा राहतो.महासागरासारखा विशाल. अनेक नद्यांचं पाणी एकजीव व्हावं. कोणता थेंब कोणत्या नदीचा आहे हे ओळखू येऊ नये, असा... त्यात पटीसेन नावाचे एक भिक्षू होते. ते अर्हत होते.अर्हत होणे म्हणजे दुःखमुक्त होणे. अर्हत भिक्षूंना सर्व विषयांचं ज्ञान असतं. अर्हत होणे ही कष्टसाध्य अवस्था आहे. आळशांना कसलं हे ज्ञान...!! पटीसेन आळशी नव्हते ..जिद्दी होते पण 'ढ' होते. त्यांना एकही गाथा पाठ नव्हती. गावात भिक्षाटनासाठी गेले की गावातले लोक गटागटाने फिदीफिदी...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा