डॉ. अविनाश भास्कर पाटील
243808398260(only whats app)
व्यवसाय:-वैद्यकीय
कवी-लेखक
बोईसर ता.जी.पालघर
(अंमळनेर जी.जळगांव)
छंद:-वाचन,लेखन,प्रवास.
घरातच लेखना वाचनाच वातावरण होत,वडील शिक्षक ते ही लिहायचे घरात लहान सान संमेलनं व्हायची.
6-7व्या वर्गात लिहायला सुरुवात झाली पण खरी सुरुवात झाली ती ज्युनिअर कॉलेज मध्ये म्हणजे 18व्या वर्षी
जवळ पास सर्वच प्रकार हाताळण्याचा प्रयत्न केलाय कविता,गीत,भाव गीत,कोळी गीत,शायरी, मुक्त गझल, मुक्तछंद, कथा,लेख,स्किट,ब्लॉग आणि असेच बरेच काही आजवर लिहित आलोय,नुकतंच एका कादंबरीवर काम चालू केलय.
हिंदी,मराठी,इंग्रजी,अहिराणी काहीस गुजराती भाषेत लेखन करतो.
"स्पंदन" हा चारोळी संग्रह 15 वर्षा पूर्वी प्रसिद्ध झालाय.
10-12 पुस्तकांचे हस्तलिखित.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा