
प्रतिलिपि25 मे 1999. कारगिलच्या युद्धाला सुरवात झाली. सगळी सेना तोलोलिंग, द्रास, कारगिल अशा ठिकाणी लढाईला सज्ज झाली. गोळी- सैलिन्ग चारी बाजूने घमासान चालू होतं. देवेशची गोळीची वार्ता ऐकताच. रूपाने एक पत्र मागे सोडलं हातात घेऊन पाहु लागली, ज्यावर अश्रूंचे थेंबाच्या टीपक्यांनी शाहींची लिखावट पुसट झाली होती. ............ "क्षमा कर देवेश ही वेडी रुपा तुझ्या मौन भाषेतील प्रेम कधी समजू शकली नाही.......... मीही येते तुझ्याकडे कायमची कायमची, सदैव तुझ्या बरोबर राहण्यासाठी......." काही प्रेमकथा अशा देखील असतात,...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा