कोण म्हणत जाताना कोणी काही बरोबर घेऊन जात नाही .. न जाने कितीतरी न बोलेल्या गोष्टी बरोबर जातात .... ! प्रेम ही अनुभूती आयुष्यभरासाठी असते एकदा माणूस मनात बसलं की कायमची ती आपली असते, सोबत असणं ...
रूपभेदः प्रमाणानि भावलावण्ययोजनम।
सादृश्यं वर्णिकाभंग इति चित्रं षडंगकम्
मानवी मनात ‘प्रेम’ ही भावना किंवा ‘रती’ हा ‘स्थायी भाव’ कमी-अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतो. मनातील प्रेमळभावना जागृत होते व शृंगार रसाची निर्मिती होते.
म्हणुन शृंगार रस मला अतिशय प्रिय आहे.
सारांश
रूपभेदः प्रमाणानि भावलावण्ययोजनम।
सादृश्यं वर्णिकाभंग इति चित्रं षडंगकम्
मानवी मनात ‘प्रेम’ ही भावना किंवा ‘रती’ हा ‘स्थायी भाव’ कमी-अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतो. मनातील प्रेमळभावना जागृत होते व शृंगार रसाची निर्मिती होते.
म्हणुन शृंगार रस मला अतिशय प्रिय आहे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा