pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सत्य

4.3
35655

सत्य "अंक १ " "हॅलो मानस , मी आणि ऋतु उद्या लग्न करित आहोत ,तू पहिली गाडी पकडून पुणे गाठ!" मला फोन आला आणि मी पहिली गाडी पकडून पुणे गाठले .Graduation नंतर पहिल्यांदाच खूप भरून आलं; सगळ्या जुन्या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
संकेत घायवट

सारं काही सत्य आहे अन् सारं काही काल्पनिक....

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Prachi Bhangle
    11 ऑक्टोबर 2018
    खूप सुंदर कथा लिहिली आहे, प्रेमा पेक्षा मैत्री नेहमीचं सरस ठरते आणि अशी मैत्री प्रेमाचा माणूस मिळायला पण भाग्य लागते. •••राखी••• ह्यावर माझी एक चारोळी... मैत्रीतून... प्रेम साकारायचे असते,💝💝 पण, त्यासाठी ना मैत्रीला, ना प्रेमाला, दुखवायचे नसते... •••राखी•••
  • author
    अस्मिता
    12 ऑक्टोबर 2018
    मुला मुलींना करिअर महत्वाच वाटल पाहिजे ना प्रेम ना शारीरिक जवळीक अशा गोष्टी हव्यात .प्रेम करताना आई आधी आठवायला हवी नंतर नाही. पण घडून गेल्या नंतर वास्तव स्वीकारण्याचे धैर्य आणि मनाचा मोठेपणा चांगला दाखवला आहे.
  • author
    kishan khandre
    06 ऑक्टोबर 2021
    I could not understand when Kishor has expressed his love with Rutuja, and it is written in the story that Rutuja didn't know the love of kishor, secondly the theme is imaginary but in reality such incident doesn't take place, however the theme is appreciative for the sacrifice of kishor.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Prachi Bhangle
    11 ऑक्टोबर 2018
    खूप सुंदर कथा लिहिली आहे, प्रेमा पेक्षा मैत्री नेहमीचं सरस ठरते आणि अशी मैत्री प्रेमाचा माणूस मिळायला पण भाग्य लागते. •••राखी••• ह्यावर माझी एक चारोळी... मैत्रीतून... प्रेम साकारायचे असते,💝💝 पण, त्यासाठी ना मैत्रीला, ना प्रेमाला, दुखवायचे नसते... •••राखी•••
  • author
    अस्मिता
    12 ऑक्टोबर 2018
    मुला मुलींना करिअर महत्वाच वाटल पाहिजे ना प्रेम ना शारीरिक जवळीक अशा गोष्टी हव्यात .प्रेम करताना आई आधी आठवायला हवी नंतर नाही. पण घडून गेल्या नंतर वास्तव स्वीकारण्याचे धैर्य आणि मनाचा मोठेपणा चांगला दाखवला आहे.
  • author
    kishan khandre
    06 ऑक्टोबर 2021
    I could not understand when Kishor has expressed his love with Rutuja, and it is written in the story that Rutuja didn't know the love of kishor, secondly the theme is imaginary but in reality such incident doesn't take place, however the theme is appreciative for the sacrifice of kishor.