दिवस थंडीचे होते. सर्वत्र कडकडीत थंडी पडलेली आणि म्हणतात अश्या दिवसात काळरात्र ही भयानक घटनांनी दाटलेली असते. अश्याच एका काळरात्रीची ही गोष्ट ! घरी संध्याकाळचा दिवा लागला आणि इतक्यात फोन खनानला. ...
माझ्या बद्दल काय लिहू... पण एक मात्र लिहावंसं वाटतं... विचार शक्तीचा आणि लेखणीचा उत्तम संयोग जुळवून सामाजिक घटनांना माझ्या कवितांमधून आणि स्वच्छंदी लिखाणातून कथानकं उभारणे... मला चांगले जमते. नक्कीच हे सिद्ध होण्यासाठी सामर्थ्य लाभले ते मित्रांचे तसेच सर्व वाचक वर्गाचे ज्यांनी सतत चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया देऊन मला सतत प्रोत्साहन दिले.
सारांश
माझ्या बद्दल काय लिहू... पण एक मात्र लिहावंसं वाटतं... विचार शक्तीचा आणि लेखणीचा उत्तम संयोग जुळवून सामाजिक घटनांना माझ्या कवितांमधून आणि स्वच्छंदी लिखाणातून कथानकं उभारणे... मला चांगले जमते. नक्कीच हे सिद्ध होण्यासाठी सामर्थ्य लाभले ते मित्रांचे तसेच सर्व वाचक वर्गाचे ज्यांनी सतत चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया देऊन मला सतत प्रोत्साहन दिले.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा