Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
डॉ अब्दुल कलाम आजाद ह्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम येथे झाला. त्यांचा जन्म दिवस "वर्ल्ड स्टुडन्ट डे" म्हणून साजरा केल्या जातो. डॉ. अब्दुल कलाम आजाद वैज्ञानिक, भारताचे 11 वे ...
मला भावलेली माणसे : ****आठरे-पाटील( नाना) *** २००५ सालच्या दरम्यानची गोष्टआहे.मी पुण्यातून दुध डेअरी ची रिपेअरिंग ची काम करत असताना छोटी मोठी प्रोजेक्ट घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि मला नगर ...
शालेय जीवनात बरेच जणांना कठीण वाटणारा विषय म्हणजे गणित, गणिताची चाचणी म्हटलं कि तेव्हा प्रत्येकाच्या अंगावर शहारे यायचे, पण तेच आपण आपल्या शालेय जीवनात कधी पदवीच्या मुलांना गणित शिकवू शकलो का? नाही ...
सर्वात अगोदर 🙏नमस्कार 🙏 नाव वाचुन हैरान झाले असतील ना, नका होऊ, आपले English इतके ही Wi-Fi नाही की Network पकडेल... बिनधास्त रहा मराठीतच आहे, म्हणजे सांगणं माझे सोपं होईल... समजणं तुमचं सोपं ...
आमच्या कन्येचा वाढदिवस रविवार दिनांक ३ सप्टेंबर २००० चा तो दिवस...त्या दिवशीचा सुर्य आमच्यासाठी एक परी घेऊनच उगवला. सकाळच्या सुमंगल प्रहरी एक बाळ अलगद आमच्या हातात विसावले ...
मला आठवते मी सातव्या वर्गात असताना !! मी एक खुपच लोफर किंवा ढ असा मुलगा होतो ..मला काहीच येत नव्हते फक्त मजा करणे आणि मित्रांच्या सोबत मोकाट फिरणे..शाळेला सुट्टी मारुन नदीवर पोहा़यला जाणे, गोट्या ...
जेष्ठ समाजसेविका अनाथांची माय सिंधुताई सपकाळ याचा जिवनपट (१४ नोव्हेंबर, १९४७ - ते ०४ जानेवारी २०२२) अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड ...
आमचा खंबीर बाप... -------------------- काय लिहू आणि किती लिहू, चार ओळींमध्ये बंदिस्त करण्यासारखं दादांच (बाबा) व्यक्तिमत्व नाही आणि म्हणूनच आज पर्यंत दादांच्यावर (बाबा) एकही कविता नाही. ...
माझे प्रेरणास्थान..... माझे वडिल "आपल्या हाती सुवर्णाचे | मिळावे मोल मातीला | हिऱ्याचे तेजही तैसे | चढावे गारगोटीला | दिसावी पावलांखाली | ...
पंचम लेखमाला # पाहिले पुष्प चाळीसच दशक संपत आले होते. जग दुसऱ्या महायुध्याच्या उंबरठ्यावर उभे होते. मीरा आणि एस डी बर्मन आपल्या होणाऱ्या बाळाची वाट बघत होते. एस डी वाटायचे की त्यांना होणारे मुल ...
लहानपणापासूनच मला तसे बिंधास्तपणे राहण्याची सवय होती . आई वडिलांनी कधीही कोणत्याच गोष्टीच दडपण घ्यायच नाही असे शिकवले होते . परीक्षा जवळ आली कि मला खुप टेंशन यायच , अभ्यास तर झालेला ...
अरुण गोविल आज आपण आपल्या सर्वांचे लाडके डीडी नेशनल चॅनेल बघत आहोत त्याचं मुख्य कारण म्हणजे एकच, रामानंद सागर दिग्दर्शित 'रामायण'. ९० च्या दशकात रामायण मालिका खूप प्रसिद्ध होती त्याच प्रमाणे आज ...
गंगुबाई .... संध्याकाळ पासून पावसाची रीप रीप सुरूच होती .पाऊस कमी होण्याचं नावच घेत नव्हतं उलट पावसाचा जोर वाढतच होता . रात्री असं वाटत होतं की जणू आभाळाला भोकं च पडली की ...
महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या काही घटना काळाच्या पद्याआड घडून गेल्या आहेत, ज्यांची आठवण जरी आली तरी अंगावर काटा उभा राहतो. तब्बल दिड वर्षे संपूर्ण पुणे हादरवून सोडणारी जोशी- ...
" मस्तानी " इतिहासातील एक भरीव जरतारी पण बदनामीची किनार चढलेल , एक अप्रतिम सौंदर्य , प्रेमाची अद्भुत व्याख्या जगाला दाखवून देणार , दु:ख आणि बदनामीने नटलेल एक अजरामर व्यक्तीमत्व .....एक ...