Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
रामनवमी .... चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो . श्रीराम हे भगवान श्रीविष्णूंचा सातवा अवतार समजले जातात . यादिवशी ...
भुलेश्वर महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील यादवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. येथील मंदिर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून पूर्वेस सु. ४३ किमी. वर असलेल्या यवत गावाच्या ...
अब्दुल करीम बहलोलखानचे स्वराज्यावर आक्रमण : छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीवर चौफेर आक्रमण करून आदिलशाहीतील मुलुख काबीज करण्याचा सपाटा सुरु केला होता. कोंडाजी ...
छत्रपती संभाजी महाराजांवरील आरोपांची सप्रमाण चिरफाड मराठयांच्या गौरवशाली इतिहासातील सुवर्णअध्याय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आपल्याला लाभलेल्या उण्यापुऱ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जगातील ...
🌷जिवलग ग्रृप अंतर्गत 🌷 आजचा विषय :-आत्मविश्वास विषय देणारया 🙏🙏राजश्री ताई 👸 जिवलग✍️ 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 आत्मविश्वास? प्रतेक व्यक्ति जिवनात सफल होऊ ईच्छितो पण सर्वात मोठा प्रश्न तर हा आहे कि ज्या ...
पहिले हिंदु हृदयसम्राट स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. सावरकरांचे ध्येय, स्वप्न फक्त भारताला परकीयंपासून स्वातंत्र्य मिळवून देणे बरोबर अंतर्गत शत्रू मोडून पडावे असे त्यांना वाटे. ...
" छत्रपती शिवाजी महाराज " नाव ऐकताच किती अभिमान वाटतो ना . 'तसचं कार्य ही महाराजांनी केलं आहे. त्यातला एक नमुना आपल्या सामोर ठेवतो . ' "जीजाऊ मातासहेबांना , जेव्हा देवाज्ञा झाली तेव्हा ...
शंभुराजे नियती.या तीन अक्षरी शब्दाने जन्म झाल्यापासूनच त्यांची परीक्षा घेतली.वेळोवेळी त्यांना आपल्या तालावर नाचवायचा प्रयत्न केला पण या माणसाने खुद्द नियतीलाच आपल्या तालावर नाचायला ...
🌿श्री नरसिंह सरस्वती आणि वारी 🌿 वारी हा आपल्या मानसाला भुल घालणारा शब्द आहे.वारीची वर्णने ऐकत आपल्यापैकी बहुतेकजण मोठे झाले अगदी म्हातारे झाले.बहुसंख्य मंडळी आषाढीची वाट उपवासाच्या ...
ढोल लेझीम खेळ ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभवशाली प्रतिक असणारा ढोल-लेझीम हा मर्दानी खेळ आता दुर्मिळ होत चालला आहे. ग्रामदेवतांच्या पालख्या, यात्रा, जत्रा, उरूस, ...
राजेश परांजपे उठून स्टेज कडे जाऊ लागला ,तसा टाळ्या चा गडगडाट होऊ लागला जानकी ताईंचा उर अभिमानाने भरून आला ......डोळ्यातून आनंद आश्रु वाहू लागले... राजेश पी एस आय झाला होता गावातल्या लोकांनी त्याचा ...
भारतीय सामाजाजात नारीला एक विशिष्ट आणि गौरवपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. पुरुषाने तिला नेहमी आपली अर्धांगिनी मानले आहे.व्यवहारात पुरुष मर्यादेपेक्षा स्त्री मर्यादा नेहमीच उच्च आहे.... ज्या कुळात ...
२३ एप्रिलजागतिक पुस्तक दिन चला जाऊ शेक्सपियरच्या गावी जगप्रसिद्ध महान साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन आणि मृत्यूदिनही. त्यांच्या सन्मानार्थ २३ ...
आमच्या देवगड जवळ समुद्रकिनारी श्री क्षेत्र कुणकेश्वर आहे. त्याची ही कथा. एकदा एक व्यापारी आपली सामानाने भरलेली होडी घेऊन समुद्रातून निघाला होता. अचानक एक मोठं वादळ आलं आणि त्याच जहाज भरकटल आणि ...
इजराईल क्षेत्राच्या बाबतीत हरियाणाचा अर्धा आणि जनसंख्येच्या बाबतीत उत्तराखंड जितका मोठा आहे. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच इजराईलही स्वतंत्र झालता. ही जगातील प्राचीनतम सभ्यातांमधली एक ...