थोडंस मनातलं.. माझ्या तिसऱ्या कादंबरीत श्रीकृष्ण आणि कर्णावर लिहलेल्या अल्पशा माहितीवर वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. माझ्या लेखणीतून उतरलेले श्रीकृष्ण आणि कारण हे दोन्ही पात्र ...
कथेचा पुढील भाग येथे वाचा
राधेय कर्ण : भाग ०२ (दुर्योधनाचा क्रोध आणि शल्याचा पश्चाताप)
सुनील पवार "शब्दतरंग"
4.6
भाग ०२ ( दुर्योधनाचा क्रोध आणि शल्याचा पश्चाताप ) जड अंतःकरणाने दुर्योधन आपल्या शिबिरात परतला व हताशपणे मटकन खाली बसला. कर्णाच्या आठवणींना उजाळा देत न जाणे किती वेळ तो त्याच अवस्थेत अश्रू ...
सुनीलजी तुमच्या लेखणातील कल्पकता खरच वाखानण्याजोगी आहे. परंतु तुमची भाषाशैली यापेक्षा समृद्ध व्हायला हवी. तुमच्या लेखनशैलीत तुमच्या मराठी शब्द भांडारातील शब्दांची कमतरता जाणवते. माझ्या दृष्टीने महाभारतातील नियतीने सर्वात जास्त अन्याय केलेल्या पात्रांपैकी क्रमवारीत प्रथम भिष्म पितामह व त्यानंतर कर्णाचा क्रम लागतो. दोघेही परशुरामांचे शिष्य. भिष्मांचे पिता शंतनूने आपला मुलगा संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर विवाह योग्य वयाचा झाला असताना स्वतः पुर्नविवाह करण्याऐवजी आपला मुलगा देवव्रत म्हणजेच भिष्म याचा विवाह करून त्याला वारसा हक्काने त्याचा राज्याशिषेक केला असता तर पुढील महाभारत घडेलेच नसते. हस्तिनापूर साम्राज्यावर ना कौरवांचा अधिकार होता ना पांडवाचा. कारण कौरव व पांडव हे दोन्ही वंश महर्षी व्यासांपासून नियोग पद्धतीतून निर्माण झाले. असो महाभारतातील कर्ण हे पात्र सर्वांच्याच सर्वाधिक पसंतीचे पात्र आहे. कर्ण या विषयावर जास्तीत जास्त दुर्मिळ माहिती मिळविण्यासाठी वाचक नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे कर्णाचे महत्त्व ओढून ताणून कृत्रिमरीत्या वाढविल्यासारखे नाही वाटले पाहिजे. तसेच कर्णा बद्दलचे काही प्रसंग व घटना तुम्ही तुमच्या कर्णगाथे मध्ये लिहिले आहेत. त्या प्रसंगांचा अथवा घटनांचा संदर्भ तुम्ही कोणकोणत्या ग्रंथातून अथवा पौराणिक कादंबऱ्यांमधून घेतला हे जाणन्याची मला फार उत्सुकता आहे. कर्ण व जरासंधामधील युद्ध नक्की कोणत्या वेळी घडले कर्ण अंगदेशाच्या पाहणीसाठी गेला तेव्हा की भानुमतीच्या स्वयंवरावेळी कर्ण दुर्योधनासोबत कलिंग देशात गेला तेव्हा ?
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
खूपच छान...तिढा मधील कर्णाचा तो भाग वाचतानाच अस वाटत होतं की कर्णबद्दल आणखी वाचायला मिळावं. आणि ती ईच्छा पूर्ण होतेय. 'मृत्युंजय' नंतर परत एकदा 'राधेय कर्ण' मुळे महाभारतातील या महान योध्याची जीवनागाथा नव्याने उलघडेल. आणि हे तुमच्या लेखणीतून होत आहे त्यामुळे प्रत्येक भागाची खूप उत्सुकता असणार आहे. तुमच्या या नवीन साहित्या साठी खूप खूप शुभेच्छा…
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
खरंच मनापासून भावला... कारण एखाद्या negative पात्राला समजून घेताना किती वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो याची कल्पना आहे मला. त्यातही तुम्ही अगदी मनाला स्पर्शून जावा इतका दुर्योधनाचा मित्रशोक दाखवला आहे. सगळ्या महाभारताचा विचार पुन्हा करायला लागावा इतकं भिडलं हे सगळं... पुढच्या प्रत्येक भागाची उत्सुकता असेल...👌👌👌👌👌
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
सुनीलजी तुमच्या लेखणातील कल्पकता खरच वाखानण्याजोगी आहे. परंतु तुमची भाषाशैली यापेक्षा समृद्ध व्हायला हवी. तुमच्या लेखनशैलीत तुमच्या मराठी शब्द भांडारातील शब्दांची कमतरता जाणवते. माझ्या दृष्टीने महाभारतातील नियतीने सर्वात जास्त अन्याय केलेल्या पात्रांपैकी क्रमवारीत प्रथम भिष्म पितामह व त्यानंतर कर्णाचा क्रम लागतो. दोघेही परशुरामांचे शिष्य. भिष्मांचे पिता शंतनूने आपला मुलगा संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर विवाह योग्य वयाचा झाला असताना स्वतः पुर्नविवाह करण्याऐवजी आपला मुलगा देवव्रत म्हणजेच भिष्म याचा विवाह करून त्याला वारसा हक्काने त्याचा राज्याशिषेक केला असता तर पुढील महाभारत घडेलेच नसते. हस्तिनापूर साम्राज्यावर ना कौरवांचा अधिकार होता ना पांडवाचा. कारण कौरव व पांडव हे दोन्ही वंश महर्षी व्यासांपासून नियोग पद्धतीतून निर्माण झाले. असो महाभारतातील कर्ण हे पात्र सर्वांच्याच सर्वाधिक पसंतीचे पात्र आहे. कर्ण या विषयावर जास्तीत जास्त दुर्मिळ माहिती मिळविण्यासाठी वाचक नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे कर्णाचे महत्त्व ओढून ताणून कृत्रिमरीत्या वाढविल्यासारखे नाही वाटले पाहिजे. तसेच कर्णा बद्दलचे काही प्रसंग व घटना तुम्ही तुमच्या कर्णगाथे मध्ये लिहिले आहेत. त्या प्रसंगांचा अथवा घटनांचा संदर्भ तुम्ही कोणकोणत्या ग्रंथातून अथवा पौराणिक कादंबऱ्यांमधून घेतला हे जाणन्याची मला फार उत्सुकता आहे. कर्ण व जरासंधामधील युद्ध नक्की कोणत्या वेळी घडले कर्ण अंगदेशाच्या पाहणीसाठी गेला तेव्हा की भानुमतीच्या स्वयंवरावेळी कर्ण दुर्योधनासोबत कलिंग देशात गेला तेव्हा ?
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
खूपच छान...तिढा मधील कर्णाचा तो भाग वाचतानाच अस वाटत होतं की कर्णबद्दल आणखी वाचायला मिळावं. आणि ती ईच्छा पूर्ण होतेय. 'मृत्युंजय' नंतर परत एकदा 'राधेय कर्ण' मुळे महाभारतातील या महान योध्याची जीवनागाथा नव्याने उलघडेल. आणि हे तुमच्या लेखणीतून होत आहे त्यामुळे प्रत्येक भागाची खूप उत्सुकता असणार आहे. तुमच्या या नवीन साहित्या साठी खूप खूप शुभेच्छा…
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
खरंच मनापासून भावला... कारण एखाद्या negative पात्राला समजून घेताना किती वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो याची कल्पना आहे मला. त्यातही तुम्ही अगदी मनाला स्पर्शून जावा इतका दुर्योधनाचा मित्रशोक दाखवला आहे. सगळ्या महाभारताचा विचार पुन्हा करायला लागावा इतकं भिडलं हे सगळं... पुढच्या प्रत्येक भागाची उत्सुकता असेल...👌👌👌👌👌
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा