pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

वासना भाग ५

4.2
127204

पुन्हा कोणत्याच घरी जावस वाटत नव्हत , पण माझं असं कोणीच इतर दुसरं नव्हत मला , शेवटी माहेरीच जावं लागलं . रिक्षा दारात थांबताच घरातून आई बाबा बाहेर आले व साधी विचारपूस ही न करता मला जवळपास ओढतच घरात नेऊन आपटलं , “ म्हणून पोरीच्या जातीवर माझा विश्वास नव्हता व नाहीच ते सिद्ध झालं , कुठ गेलती शेण खायला  ?! ", . मला काही बोलायच्या आधीच त्यांनी तोंड सुरू केले होते , मी ऐकतच राहिले व त्यांना आयुष्यात पहिल्यांदा त्यांना बोलतं असताना मध्येच थांबवलं ; व ओरडून सांगितलं जे काही झालं ते , या वेळी मात्र ...

त्वरित वाचा
वासना       भाग ६   अंतिम
वासना भाग ६ अंतिम
रवींद्र पाटील ( आर्वी ) "आर्वी"
4.5
अॅप डाउनलोड करा
लेखकांविषयी

एक निराळाच आहे , सतत हरवलेला , कुणात नसतानाही सर्वांच्यात असणारा ,सर्व भावना पानांवर रेखाटून त्यांना जिवंत रुपडं देणारा असा मी ...... व असाच आहे सदैव , असाचं राहील वात विझल्यावरही या देहाची .

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Varsha Kale - Shinde
    26 ಮಾರ್ಚ್ 2019
    कथा खूपच अस्वस्थ करणारी आहे शब्दरचना उत्तम आहे. ही घटना जर खरी असेल तर प्रियाच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांना शिक्षा नाही झाली तर स्त्री चे असे लचके तोडणारे मोकाट फिरत राहतील. आणि कोणतीच स्त्री सुरक्षित नसेल
  • author
    22 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2018
    पुढचा भाग कधी वाचायला मिळेल?
  • author
    तुळशीराम राठोड
    02 ಅಕ್ಟೋಬರ್ 2018
    फार छान .. कथा संपेपर्यंत मन सुन्न झालं होतं. वासनेचा आगडोंब तर सगळीकडेच उसळला आहे. त्यात उच्च शिक्षितांनी केलेली अत्याचार काही कमी नाहीत. झालेल्या प्रकरणाला वाचा फोडनारी कथा उत्कृषटरित्या मांडली... अभिनंदन असेच लिहीत राहावे...
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Varsha Kale - Shinde
    26 ಮಾರ್ಚ್ 2019
    कथा खूपच अस्वस्थ करणारी आहे शब्दरचना उत्तम आहे. ही घटना जर खरी असेल तर प्रियाच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांना शिक्षा नाही झाली तर स्त्री चे असे लचके तोडणारे मोकाट फिरत राहतील. आणि कोणतीच स्त्री सुरक्षित नसेल
  • author
    22 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2018
    पुढचा भाग कधी वाचायला मिळेल?
  • author
    तुळशीराम राठोड
    02 ಅಕ್ಟೋಬರ್ 2018
    फार छान .. कथा संपेपर्यंत मन सुन्न झालं होतं. वासनेचा आगडोंब तर सगळीकडेच उसळला आहे. त्यात उच्च शिक्षितांनी केलेली अत्याचार काही कमी नाहीत. झालेल्या प्रकरणाला वाचा फोडनारी कथा उत्कृषटरित्या मांडली... अभिनंदन असेच लिहीत राहावे...