pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शपथ तुला भाग - १( विवाह बाह्य संबंधावर आधारित भावनिक कथा )

4.4
626881

शपथ तुला ....भाग - १ ( विवाह बाह्य संबंधावर आधारित भावनिक कथा ) Extra marritial affair ( विवाह बाह्य संबंध) चाकोरी बाहेरील हा विषय ..वेगळे काही लिहावे ह्या  धडपडीत असताना सुचलेल्या ह्या विषयावर ...

त्वरित वाचा
शपथ तुला भाग - २
कथेचा पुढील भाग येथे वाचा शपथ तुला भाग - २
🦋💞शब्दसखी💞🦋श्रेया साळुंके
4.4

शपथ तुला भाग - २          दुसऱ्या दिवशी सकाळी आदि चे सर्व आवरून ,सर्वांचे चहा नाश्ता करून रमा पूजेला जाण्यासाठी तयार होते .            गडद निळ्या रंगाचे मोठे फुलांची नक्षी असलेली साडी तिच्या गोऱ्या अंगावर खुलून दिसत होती ,डोळ्यात काजळ लावल्या मुळे काळेभोर डोळे अजुन च सुंदर दिसत होते ,कुरळ्या केसाचा एक क्लिप लावून वर बांधले होते ओठांना हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती आणि कपाळावर निळ्या रंगाची मध्यम आकाराची टिकली कोरलेल्या भुवयांच्या मधोमध खूप सुंदर दिसत होती, एका हातात हिरव्या काचेच्या ...

लेखकांविषयी

अवखळी पाऊस धारा तसा हा प्रित पसारा सावरता सावरे ना भावनांचा आवेग सारा 💞शब्द सखी 💞 Follow me on insta - shabdsakhi0903 Wish me on 9 th march

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Geeta Sawant
    02 मे 2023
    ही कथा असे वाटते माझी च आहे ,रमा च्या जागी मी स्वतःला पहाते खूप काही मनात असत पण आपण कोणाला बोलू शकत नाही मनाने मनाशी जोडलेला हे नातं खूप सुरेख असत , हळव्या क्षणी कोणी तरी सोबत असावं स वाटत ,मनातील दुखाना वाट मोकळी होते जीवन खडतर असेल तरी जगायला च लागत, त्यात कोणताच ऑप्शन नाही पण कुठे तरी मनाला साद देणाऱ्या व्यक्ती ची प्रत्येक माणसाला असतेच ही कथा वाचली आणि मला माझं असेच 1 नाते आहे आम्ही पण कुटुंब दुखावली जाऊ नयेत ह्याचा विचार आधी करतो आणि आमचे भावनिक क्षण ऐकमेकांना सोबत करतो आणि ह्या जन्मी नाही पण पुढल्या जन्मी ऐक असू असं मनाला समजवून आयुष्य पुढे नेहतोय आमची पण वय झालेत पण नात तेवढच पवित्र आणि अनमोल आहे ओढ पहिल्या दिवशी होती तशी च आज ही आहे मी सिंगल मदर आहे ते बायको मुले परिवार पण सक्षम जशी रमा ला साथ तशी च मला त्यांची आहे अजून काय बोलू ह्या कथे बद्दल खरे आहे अशी समाजात सुंदर नाती आहेत पण कोणी त्याची कबुली देत नाही विवाह बाह्य सबंध घाणेरडे च असतात असे नसते मानसिक आधार शरीर सुखा पेक्षा जास्त महत्वचा असतो तरुणपण सरले की शेवटी भावना जपणाऱ्या माणसाची गरज जास्त असते त्यामुळे काय पुण्य काय पाप ह्या पलीकडे माणसाने विचार करायला हवा आयुष्य हे रडत नसते जगायचे लढत जगायचे असते प्रत्येक प्रश्न नाही सूट पण जेवढे सुटतील त्याचा विचार करायचा मनाला ज्यात आनंद ते करायचे त्यामुळे मी जे वागते ते समाज काय म्हणेल ह्या पेक्षा आपण रमा सारख प्रत्येक नात ची बाजू समजून घायला आणि नात्यातील पवित्रता ही रमा सक्षम सारखी च असायला हवी आणि मला त्याचा अभिमान आहे माझं पण नात कित्येक वर्षे झाली तरी तसेच रहाणार आहे कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडत ऐकमेकांना साथ माझी कायम राहील
  • author
    Cafe Point
    11 मार्च 2023
    काही गोष्टी आपण काल्पनिक म्हणून लेखन करतो वाचतो पण कधीकधी योगायोग कि काय पण उंनिस बीस त्या सत्य ही असतात.. का कोण जाणे पण तो दुसरीचा आणि ती ही दुसऱ्याची झाल्यानंतर 1 खरं प्रेम होते आणि चालू होते आयुष्यात 1 नवीन वादळ.. कारण त्या नात्याला प्रेमाला समाजाने अनैतिक नाव दिलेले असते ना जबाबदारी असतात तेव्हा मात्र स्वतःचे मन मारावेच लागते..पण काही आठवणी असतात कधी हसवणाऱ्या तर कधी रडवणाऱ्या 😊...असो पण इतकं छान लेखन आहे कि ❤️❤️❤️ निशब्द ❤️❤️खूप खूप आवडली कथा सक्षम 💘रमा
  • author
    Happy Soul
    22 एप्रिल 2023
    एकतर अशा विषयावर लिहिण्याचे धाडस केले त्यासाठी तुमचे अभिनंदन आणि कौतुक.. विषयायचीउत्तम मांडणी kelei केली आहे, जवळपास प्रत्येकाला ya टप्पावरनुनkadhi n कधी जावे लागते.. समाजच्या नैतिकतेच्या कसोटीला टिकत नाही म्ह्णून प्रेम कितीही निर्मलani निर्व्याज असलं तरी tyaca tyag करावा लागतो.. अश्या नात्यातून मनाला बसणारे chatake खूप trasdayak असतात. khup junya athavi jagya kelya tumhi.. mahiti नाही नैतिक ki अनैतिक पण khup सुखद असतात अश्या आठवणी... मनातील गोष्टी शब्दांकित करणासाठी धन्यवाद.. बाकी aaple likhan aani bhavanci mandani अप्रतिम......
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Geeta Sawant
    02 मे 2023
    ही कथा असे वाटते माझी च आहे ,रमा च्या जागी मी स्वतःला पहाते खूप काही मनात असत पण आपण कोणाला बोलू शकत नाही मनाने मनाशी जोडलेला हे नातं खूप सुरेख असत , हळव्या क्षणी कोणी तरी सोबत असावं स वाटत ,मनातील दुखाना वाट मोकळी होते जीवन खडतर असेल तरी जगायला च लागत, त्यात कोणताच ऑप्शन नाही पण कुठे तरी मनाला साद देणाऱ्या व्यक्ती ची प्रत्येक माणसाला असतेच ही कथा वाचली आणि मला माझं असेच 1 नाते आहे आम्ही पण कुटुंब दुखावली जाऊ नयेत ह्याचा विचार आधी करतो आणि आमचे भावनिक क्षण ऐकमेकांना सोबत करतो आणि ह्या जन्मी नाही पण पुढल्या जन्मी ऐक असू असं मनाला समजवून आयुष्य पुढे नेहतोय आमची पण वय झालेत पण नात तेवढच पवित्र आणि अनमोल आहे ओढ पहिल्या दिवशी होती तशी च आज ही आहे मी सिंगल मदर आहे ते बायको मुले परिवार पण सक्षम जशी रमा ला साथ तशी च मला त्यांची आहे अजून काय बोलू ह्या कथे बद्दल खरे आहे अशी समाजात सुंदर नाती आहेत पण कोणी त्याची कबुली देत नाही विवाह बाह्य सबंध घाणेरडे च असतात असे नसते मानसिक आधार शरीर सुखा पेक्षा जास्त महत्वचा असतो तरुणपण सरले की शेवटी भावना जपणाऱ्या माणसाची गरज जास्त असते त्यामुळे काय पुण्य काय पाप ह्या पलीकडे माणसाने विचार करायला हवा आयुष्य हे रडत नसते जगायचे लढत जगायचे असते प्रत्येक प्रश्न नाही सूट पण जेवढे सुटतील त्याचा विचार करायचा मनाला ज्यात आनंद ते करायचे त्यामुळे मी जे वागते ते समाज काय म्हणेल ह्या पेक्षा आपण रमा सारख प्रत्येक नात ची बाजू समजून घायला आणि नात्यातील पवित्रता ही रमा सक्षम सारखी च असायला हवी आणि मला त्याचा अभिमान आहे माझं पण नात कित्येक वर्षे झाली तरी तसेच रहाणार आहे कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडत ऐकमेकांना साथ माझी कायम राहील
  • author
    Cafe Point
    11 मार्च 2023
    काही गोष्टी आपण काल्पनिक म्हणून लेखन करतो वाचतो पण कधीकधी योगायोग कि काय पण उंनिस बीस त्या सत्य ही असतात.. का कोण जाणे पण तो दुसरीचा आणि ती ही दुसऱ्याची झाल्यानंतर 1 खरं प्रेम होते आणि चालू होते आयुष्यात 1 नवीन वादळ.. कारण त्या नात्याला प्रेमाला समाजाने अनैतिक नाव दिलेले असते ना जबाबदारी असतात तेव्हा मात्र स्वतःचे मन मारावेच लागते..पण काही आठवणी असतात कधी हसवणाऱ्या तर कधी रडवणाऱ्या 😊...असो पण इतकं छान लेखन आहे कि ❤️❤️❤️ निशब्द ❤️❤️खूप खूप आवडली कथा सक्षम 💘रमा
  • author
    Happy Soul
    22 एप्रिल 2023
    एकतर अशा विषयावर लिहिण्याचे धाडस केले त्यासाठी तुमचे अभिनंदन आणि कौतुक.. विषयायचीउत्तम मांडणी kelei केली आहे, जवळपास प्रत्येकाला ya टप्पावरनुनkadhi n कधी जावे लागते.. समाजच्या नैतिकतेच्या कसोटीला टिकत नाही म्ह्णून प्रेम कितीही निर्मलani निर्व्याज असलं तरी tyaca tyag करावा लागतो.. अश्या नात्यातून मनाला बसणारे chatake खूप trasdayak असतात. khup junya athavi jagya kelya tumhi.. mahiti नाही नैतिक ki अनैतिक पण khup सुखद असतात अश्या आठवणी... मनातील गोष्टी शब्दांकित करणासाठी धन्यवाद.. बाकी aaple likhan aani bhavanci mandani अप्रतिम......